शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

शेतकर्‍यांचा नेता हरपला शेतकरी संघटनांच्या प्रतिक्रिया : असा नेता होणे नाही

By admin | Updated: December 12, 2015 18:34 IST

जळगाव- शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे. पण शरद जोशी अगदी चोपडा, रावेरपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आले. त्यांचे शेती व शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य सर्वच क्षेत्रातील मंडळीसाठी प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी दिल्या आहेत.

जळगाव- शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे. पण शरद जोशी अगदी चोपडा, रावेरपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आले. त्यांचे शेती व शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य सर्वच क्षेत्रातील मंडळीसाठी प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी दिल्या आहेत.

विटनेरचा गौरव
शरद जोशी एकदा विटनेर येथे आले होते. त्यांची सभा गावातच एका टेकड्यावर व्यासपीठ करून झाली होती. या व्यासपीठाचे व ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीबाबत जोशी यांनी कौतुक केले होते. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. राजकारणाचे अनेक धडे मी त्यांच्याकडून घेतले.
-इंदिराताई पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी

तशी भूमिका कुणी घेत नाही
माझा संघटनेतील कामाचा अनुभव कमी असला तरी मी अनेकदा शरद जोशी यांचे लेख वाचले, त्यांची भाषणे ऐकली. त्यांच्या शेतीच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेचे कौतुक करायला हवे. ते जी भूमिका घ्यायचे त्यावर ठाम असायचे. शेतकर्‍यांना त्यांनी एकसंध केले होते.
-ॲड.हर्षल चौधरी, सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दुष्काळासारखे संकट
शरद जोशी यांचे निधन म्हणजे दुष्काळानंतर आलेल्या समस्यांसारखे आहे. दुष्काळाचा सामना शेतकरी करीत असतानाच एक सच्चा शेतकरी नेता आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख आहे. त्यांचे संघटन कौशल्य शिकण्यासारखे आहे.
-कडूअप्पा पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

नोकरी सोडून शेती
शरद जोशी यांनी उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी करायला सुरुवात केली. परंतु केवळ शेतकर्‍यांसाठी त्यांनी नोकरी सोडली व ते शेतीत, मातीत रमले. त्यांचे विचार नेहमीच आपल्यात राहतील. त्यांच्या मागण्या, भूमिकेबाबत सरकारने सकारात्मक राहावे.
-अजय बसेर, जिल्हा युवा अध्यक्ष, शेतकरी संघटना