शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

ेसंथारा नियमित जीवनाचे अंतिम चरण

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

- जैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत

- जैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत
नागपूर : जैन संत मुनीश्री प्रसन्नसागर महाराज सध्या खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर, जुनी शुक्रवारी येथे विराजमान आहेत. याप्रसंगी मुनीश्रींनी पत्रकारांशी संवाद साधून संथाराबाबत आपली मते व्यक्त केली. संथारा म्हणजे आयुष्यभर केलेली पूजा, तपस्या, पुण्यकर्म, संयम आदींचा समुच्चय आणि जीवनाचे अंतिम चरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र संथाराला आत्महत्येच्या दृष्टीने पाहिले, याचे दु:ख वाटते, असे मुनीश्री म्हणाले.
मुनीश्री म्हणाले, या जगात कुणालाच मृत्यू स्वीकारावासा वाटत नाही. पण मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्याला मृत्यूसमयी कष्ट पडतात. असे कष्ट भोगायला कुणीच तयार होत नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यू स्वीकारण्याची इच्छा कुणीच ठेवत नाही. त्यामुळेच जैन धर्मात प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी हसत-हसत स्वेच्छेने समाधी मरणाची व्यवस्था मान्य केली आहे. आयुष्यभर संयम, पुण्यकर्म केले पण स्वेच्छेने संथारा अवस्थेतून मुक्ती मिळविली नाही तर सारेच व्यर्थ ठरते. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र अकारण घाईने निर्णय घेतल्याचे दिसते आहे. यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी भारत बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे मुनीश्री म्हणाले. पत्रकार परिषदेला चातुर्मास समितीचे अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संतोष पेंढारी, दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभयकुमार पनवेलकर, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रिचा जैन, चातुर्मास समितीचे संयोजक प्रकाश बोहरा, स्वागताध्यक्ष रतनलाल गंगवाल, हिराचंद मिश्रीकोटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.