शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात

By admin | Updated: May 25, 2016 16:10 IST

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे. एअर इंडियाने आणलेल्या सुपर सेल स्कीमचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने या स्कीमव्दारे स्वस्त हवाई प्रवासाची संधी दिली आहे. 
 
सुपरसेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने देशांतर्गत हवाई प्रवासाचे तिकीट अवघ्या १४९९ रुपयात उपबद्ध करुन दिले आहे. २१ मे रोजी ही ऑफर सुरु झाली होती. सुपर सेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 
 
या दरम्यान तिकीट बुक केल्यानंतर तुम्ही एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवास करु शकता. जुलै-सप्टेंबर आणि जानेवारी-मार्च या दोन तिमाहीत अन्य तिमाहींच्या तुलनेत हवाई प्रवाशांची संख्या कमी असते. 
 
त्यामुळे या काळात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी एअर इंडियाने सुपर सेल स्कीम आणली आहे. स्पाईस जेटने यापूर्वी अनेकवेळा स्वस्त तिकीट दराच्या  योजना आणल्या आहेत. 
 
सुपर सेलमधील तिकीट दर 
मुंबई-सूरत १४९९ 
मुंबई-जोधपूर १८९९ 
मुंबई-बंगळुरु १८९९ 
मुंबई-दिल्ली २४९९ 
मुंबई-कोलकाता ३०९९