शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात

By admin | Updated: May 25, 2016 16:10 IST

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे. एअर इंडियाने आणलेल्या सुपर सेल स्कीमचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने या स्कीमव्दारे स्वस्त हवाई प्रवासाची संधी दिली आहे. 
 
सुपरसेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने देशांतर्गत हवाई प्रवासाचे तिकीट अवघ्या १४९९ रुपयात उपबद्ध करुन दिले आहे. २१ मे रोजी ही ऑफर सुरु झाली होती. सुपर सेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 
 
या दरम्यान तिकीट बुक केल्यानंतर तुम्ही एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवास करु शकता. जुलै-सप्टेंबर आणि जानेवारी-मार्च या दोन तिमाहीत अन्य तिमाहींच्या तुलनेत हवाई प्रवाशांची संख्या कमी असते. 
 
त्यामुळे या काळात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी एअर इंडियाने सुपर सेल स्कीम आणली आहे. स्पाईस जेटने यापूर्वी अनेकवेळा स्वस्त तिकीट दराच्या  योजना आणल्या आहेत. 
 
सुपर सेलमधील तिकीट दर 
मुंबई-सूरत १४९९ 
मुंबई-जोधपूर १८९९ 
मुंबई-बंगळुरु १८९९ 
मुंबई-दिल्ली २४९९ 
मुंबई-कोलकाता ३०९९