शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

बुलेट ट्रेन प्रकल्पाला लालूंचा आक्षेप

By admin | Updated: December 22, 2015 16:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या योजनेवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आक्षेप घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
पटना, दि. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या योजनेवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आक्षेप घेतला आहे. देशाच्या विकासाच्या नावाखाली करण्यात येणा-या बुलेट ट्रेनच्या योजनेमुळे देशातील ९० टक्के लोकांचे जीवनमान उंचावण्याऐवजी ते घुंटेल असे लालू प्रसाद यादव म्हटले आहे. 
देशातील पहिल्या ९८ हजार कोटींच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे देशातील ९० टक्के लोकांचे जीवमान कमी होईल. गरिबांना विश्वासात घ्यायच्या आधी विकासाची कामे करण्यात येऊ नयेत, असे लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान यासंदर्भात लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले असून त्या पत्राची प्रतही त्यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केली आहे.