शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उरीमध्ये दहा दहशतवादयांचा खात्मा, एक जवान शहीद

By admin | Updated: September 20, 2016 18:19 IST

भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहिद झाला आहे.

ऑनलाइन लोकमतश्रीनगर,दि.२० : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवादयांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. या हल्याला दोन दिवस झाले नाहीत तोवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उलघंन केलं आहे. भारतीय पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला असून जवळपास २० राउडं फायरींग करण्यात आल्या आहेत. 

भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहीद झाला आहे. गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी आणखी पाच ते सहा दहशतवादी दडून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरुच आहे.  

उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा ना'पाक' कुरापती केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.