शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

डोंगराच्या सान्निध्यातील किडेबिसरी

By admin | Updated: February 20, 2016 02:01 IST

काही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेशा निधीची गरज असल्याची अपेक्षा सरपंच सौ. घेरडे यांनी व्यक्त केली.

काही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेशा निधीची गरज असल्याची अपेक्षा सरपंच सौ. घेरडे यांनी व्यक्त केली.
गावाचा विकास साधण्यासाठी गटारी व्यवस्था, अंतर्गत रस्ते, बसस्थानक अशा सुविधा स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून निर्माण व्हायला हव्यात, अशी इथल्या प्रत्येक नागरिकांची मागणी आहे.

दृष्टिक्षेपात गाव ..
-क्षेत्रफळ : 12.56 हे.
-ग्रा. पं. सदस्य : 9
-कुटुंब संख्या : 460
-दारिद्रय़ रेषेखालील: 81
-मागास कुटुंब: 102
-100 टक्के गाव हागणदारीमुक्त
-समाजमंदिर : 4
-मंदिर : 4
-निर्मलग्राम पुरस्कार विजेते गाव

कोट:फोटो
ग्रामपंचायत वाढीव कुटुंब स्वच्छ भारत अभियान राबवून गावचा आदर्श निर्माण करण्याचा मानस आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या गावचा विकास होणे गरजेचे आहे.
- ए. जी. पोरे, ग्रामसेवक

कोट/ फोटो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महिला सरपंच कोट येणे

किडेबिसरी
ग्रामदैवत: सिद्धनाथ
लोकसंख्या: 3,320
पाण्याचे स्त्रोत: शिरभावी योजना व हातपंप, स्थानिक पाणीपुरवठा योजना
जलयुक्त शिवार अभियान यशस्वी