शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

नोटबंदीचा निर्णय मागे घ्या - केजरीवालांचे मोदींना आवाहन

By admin | Updated: November 13, 2016 19:07 IST

लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नोटबंदीच्या निर्णयावरून आक्रमक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.
नोटबंदीवरून मोदीविरोधात आघाडी उघणाऱ्या केजरीवाल यांनी आज संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर आरोपांचा भडीमार केला. केजरीवाल म्हणाले, "मोदी देशवासियांना 50 दिवस संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. पण जनता आता 50 तासांचा संयम बाळगण्याच्याही मन;स्थितीत नाही. संपूर्ण देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे."
 सरकारने काळ्यापैशाविरोधात कारवाईचे नाटक केले असून, अशा नाटकांनी सर्वसामान्यांचे पोट भरू शकेल का, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. "पंतप्रधान म्हणतात ही केवळ 50 दिवसांची समस्या आहे. पण या काळात सगळी व्यवस्था बिघडून जाईल. त्यामुळे मोदीजी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि नोटबंदीचा निर्णय मागे घ्या."असे केजरीवाल म्हणाले.