शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

काश्मिरींचा लढा अर्ध्यावर सोडला जाणार नाही - पाक

By admin | Updated: August 16, 2015 00:48 IST

काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी

नवी दिल्ली : काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अनेक दशकांपासूनचा वाद सोडविण्यासाठी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याची गरजही प्रतिपादित केली.पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानी दूतावासात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या इच्छा-आकांक्षेकडे डोळेझाक केली जाणार नाही. त्यांच्या कायदेशीर लढ्याला कितीही वेळ लागो, त्यांची मागणी थंडबस्त्यात ठेवली जाणार नाही, असे ते म्हणाले. पाकने नेहमी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)२३ आॅगस्टला ‘एनएसए’ चर्चा- प्रथमच नवी दिल्ली येथे २३ आॅगस्ट रोजी दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) दहशतवादाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. - पंजाबमधील गुरुदासपूर आणि जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत भारताकडून ठोस पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.