शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

काश्मिरींचा लढा अर्ध्यावर सोडला जाणार नाही - पाक

By admin | Updated: August 16, 2015 00:48 IST

काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी

नवी दिल्ली : काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अनेक दशकांपासूनचा वाद सोडविण्यासाठी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याची गरजही प्रतिपादित केली.पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानी दूतावासात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या इच्छा-आकांक्षेकडे डोळेझाक केली जाणार नाही. त्यांच्या कायदेशीर लढ्याला कितीही वेळ लागो, त्यांची मागणी थंडबस्त्यात ठेवली जाणार नाही, असे ते म्हणाले. पाकने नेहमी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)२३ आॅगस्टला ‘एनएसए’ चर्चा- प्रथमच नवी दिल्ली येथे २३ आॅगस्ट रोजी दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) दहशतवादाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. - पंजाबमधील गुरुदासपूर आणि जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत भारताकडून ठोस पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.