शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसह उत्तर भारत गारठला

By admin | Updated: December 22, 2015 02:49 IST

काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली

नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली आणि त्यासोबतच राजधानी श्रीनगरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. इकडे उत्तर भारतातही थंडीने कहर केला आहे. कानपूरमध्ये पारा गोठणबिंदूच्या जवळ पोहोचला आहे.श्रीनगरमध्ये रविवारी रात्री किमान तापमान उणे ५.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा खाली गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणी गोठले. प्रसिद्ध दल सरोवरही कमी तापमानामुळे गोठले आहे. स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ११ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविण्यात आले.उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. कानपूर येथे पारा गोठणबिंदूच्या जवळ म्हणजे ०.८ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. कानपूर हे राज्यातील सर्वांत कमी तापमानाचे शहर बनले आहे. उत्तर प्रदेशच्या अन्य शहरांमध्येही थंडीसोबतच धुक्याची चादर पसरली आहे. (वृत्तसंस्था)