शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काश्मीरसह उत्तर भारत गारठला

By admin | Updated: December 22, 2015 02:49 IST

काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली

नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली आणि त्यासोबतच राजधानी श्रीनगरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. इकडे उत्तर भारतातही थंडीने कहर केला आहे. कानपूरमध्ये पारा गोठणबिंदूच्या जवळ पोहोचला आहे.श्रीनगरमध्ये रविवारी रात्री किमान तापमान उणे ५.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा खाली गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणी गोठले. प्रसिद्ध दल सरोवरही कमी तापमानामुळे गोठले आहे. स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ११ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविण्यात आले.उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. कानपूर येथे पारा गोठणबिंदूच्या जवळ म्हणजे ०.८ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. कानपूर हे राज्यातील सर्वांत कमी तापमानाचे शहर बनले आहे. उत्तर प्रदेशच्या अन्य शहरांमध्येही थंडीसोबतच धुक्याची चादर पसरली आहे. (वृत्तसंस्था)