शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला बंगळुरू : तामिळनाडूसाठी कावेरीचे ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटकने २३ सप्टेंबरपर्यंत टाळला ...


कर्नाटकने कावेरीचे पाणी
सोडण्याचा निर्णय टाळला
बंगळुरू : तामिळनाडूसाठी कावेरीचे ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटकने २३ सप्टेंबरपर्यंत टाळला आहे. बुधवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उच्च न्यायालयाच्या निर्देशावर निर्णय घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, पाणी सोडण्याचा हा निर्णय टाळण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सर्वपक्षीय बैठकही झाली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २३ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. २७ सप्टेंबरपर्यंत कर्नाटकने ६,००० क्युसेक पाणी सोडावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. कावेरीप्रकरणी पर्यवेक्षकीय समितीने १९ रोजी कर्नाटकला सांगितले होते की, त्यांनी २१ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रति दिन ३,००० क्युसेक पाणी सोडावे; पण उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या काळात तामिळनाडूसाठी ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
............