शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार

By admin | Updated: February 27, 2016 00:22 IST

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही त्

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही तर अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर आपले काय होणार याची शाश्वती नाही. मात्र जेव्हा केव्हा या देहाचा त्याग करील, त्यावेळी आपले अंत्यसंस्कार जैन हिल्स्च्या भूमीत व्हावे ही त्यांची अंतिम इच्छा होती. वर्क इज लाईफ ॲण्ड लाईफ इज वर्क या विचारानुसार सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे मोठे भाऊ हे कर्मयोगी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचारी, विविध समाजाचे आणि धर्माचे लोक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.