शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड लेखकाने परत केला पुरस्कार

By admin | Updated: October 14, 2015 00:52 IST

देशातील वाढती असहिष्णुता आणि या मुद्यावर सरकारने स्वीकारलेली निष्क्रियता याचा निषेध करीत मंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला

नवी दिल्ली/ बल्लारी(कर्नाटक): देशातील वाढती असहिष्णुता आणि या मुद्यावर सरकारने स्वीकारलेली निष्क्रियता याचा निषेध करीत मंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ पंजाबच्या नामवंत लेखिका दलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री किताब परत करण्याची घोषणा केली. रहमन तरीकेरी यांनी पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करीत अकादमी पुरस्कार परत करीत असल्याचे जाहीर केले. आतापर्यंत सहा कन्नड लेखकांनी आपले अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. एकापाठोपाठ एक अनेक साहित्यिक आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करत असताना केंद्र सरकारने याबाबत अंगिकारलेले उदासीन धोरण इतिहासातील काळा अध्याय आहे, असे द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी चेन्नई येथे म्हणाले. याउलट संगीत नाट्य अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन म्हणाले, साहित्यिकांचा राग मी समजू शकतो. कारण प्रतिक्रिया हे रचनात्मकतेचे लक्षण आहे. मात्र गैरसमजातून निर्माण झालेली प्रतिक्रिया गैर आहे. हा तोडगा असूच शकत नाही.महेश शर्मा यांचे घूमजावसाहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांविरोधात वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी मंगळवारी घूमजाव केले.