शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कामठी....

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

वाहतूक सिग्नल बनल्या शोभेच्या वस्तू

वाहतूक सिग्नल बनल्या शोभेच्या वस्तू
कामठीतील प्रकार : रहदारीला अडसर, अपघातांचे प्रमाण वाढले
कामठी : शहरातील कळमना टी पॉईंट चौक, जयस्तंभ चौक व ड्रॅगन पॅलेस टेम्पल भुयारी मार्गावरील अतिशय वर्दळीच्या चौकातील वाहतूक सिग्नल सतत बंद राहात असल्याने हे वाहतूक सिग्नल शोभेच्या वस्तू ठरत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळमना टी पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, ड्रॅगन पॅलेस परिसरातील भुयारी मार्ग चौकात नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या सर्व चौकांतील वाहतूक सिग्नल सतत बंद राहतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. शिवाय, वाहतूक विस्कळीत होत असल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे.
राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देत वर्षभरापूर्वी शहरातील चौकात वाहतूक सिग्नल लावण्यात आले. परंतु, या वाहतूक सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ते नेहमी बंद अवस्थेत असतात. परिणामी अनेक दुचाकी, चारचाकी वाहनचालक सरार्स वाहतूक नियमांचे उलंघन करीत मार्ग काढतात. त्यामुळे अतिशय वर्दळीच्या या चौकात अपघात घडत आहेत.
या सर्व चौकामध्ये वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहत नसल्याने वाहनचालक नियम धाब्यावर ठेवतात. त्यामुळे या वाहतूक सिग्नलची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. शिवाय पोलीस विभागाने सर्व चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)