शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार

By admin | Updated: June 21, 2014 02:15 IST

आधुनिक पिढीचे हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांना 2क्13 चा साहित्याच्या क्षेत्रतील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : आधुनिक पिढीचे हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांना 2क्13 चा साहित्याच्या क्षेत्रतील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सीताकांत महापात्र यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 
केदारनाथ सिंह यांना 49वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही हैं’, ‘यहाँ से देखो’, ‘अकाल में सारस’, ‘सृष्टी पर पहरा’, ‘मेरे समय के शब्द’, ‘कल्पना और छायावाद’ आदी त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत.
सुमित्रनंदन पंत, रामधारी सिंह ‘दिनकर’, सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन ‘अ™ोय’, महादेवी वर्मा, नरेश मेहता, 
निर्मल वर्मा, कुंवर नारायण, श्रीलाल 
शुक्ल आणि अमरकांत यांना याआधी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळी साहित्यिक जी. शंकर कुरुप यांना 1965मध्ये प्रदान करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)