शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

जम्मू-काश्मिरात पुन्हा येऊ शकते गुंतवणूक; औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 04:02 IST

८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते.

मुंबई : ३७0 कलम रद्द झाल्यास जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा गुंतवणूक येऊ शकते, पण त्यासाठी तिथे शांतता निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते. दहशतवाद पसरल्यानंतर ते नष्ट झाले. आरपीजी समूहाचे संस्थापक रमाप्रसाद गोयंका यांनी ८0च्या दशकात श्रीनगरमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प सुरू केले होते. दोन वर्षांनी कंपनीच्या मॅनेजरची अतिरेक्यांनी हत्या केल्याने प्रकल्प बंद करावे लागले. आर. पी. गोयंका यांचे पुत्र हर्ष गोयंका म्हणाले की, ३७0 रद्द झाल्यानंतर गुंतवणुकीला चालना मिळू शकते, पण त्यासाठी राजकीय स्थैर्य व शांतता आवश्यक आहे.एमओएफएसएलचे एमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, ३७0 रद्द झाने जम्मू-काश्मिरात कायमस्वरूपी उद्योग उभे राहण्यास मदत होईल. बायोकॉनच्या चेअरमन तथा एमडी किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या की, हे कलम काश्मीरला आर्थिक भरभराटीत सहभागी होण्याचे नाकारत होते. गुंतवणूक शून्य होती. उच्च प्रतीचे रोजगारही नव्हते. आता परिस्थिती बदलेल. गुंतवणूक येण्यास मात्र थोडी वाट पाहावी लागेल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर