शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जम्मू-काश्मिरात पुन्हा येऊ शकते गुंतवणूक; औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 04:02 IST

८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते.

मुंबई : ३७0 कलम रद्द झाल्यास जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा गुंतवणूक येऊ शकते, पण त्यासाठी तिथे शांतता निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते. दहशतवाद पसरल्यानंतर ते नष्ट झाले. आरपीजी समूहाचे संस्थापक रमाप्रसाद गोयंका यांनी ८0च्या दशकात श्रीनगरमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प सुरू केले होते. दोन वर्षांनी कंपनीच्या मॅनेजरची अतिरेक्यांनी हत्या केल्याने प्रकल्प बंद करावे लागले. आर. पी. गोयंका यांचे पुत्र हर्ष गोयंका म्हणाले की, ३७0 रद्द झाल्यानंतर गुंतवणुकीला चालना मिळू शकते, पण त्यासाठी राजकीय स्थैर्य व शांतता आवश्यक आहे.एमओएफएसएलचे एमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, ३७0 रद्द झाने जम्मू-काश्मिरात कायमस्वरूपी उद्योग उभे राहण्यास मदत होईल. बायोकॉनच्या चेअरमन तथा एमडी किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या की, हे कलम काश्मीरला आर्थिक भरभराटीत सहभागी होण्याचे नाकारत होते. गुंतवणूक शून्य होती. उच्च प्रतीचे रोजगारही नव्हते. आता परिस्थिती बदलेल. गुंतवणूक येण्यास मात्र थोडी वाट पाहावी लागेल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर