शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जदयु-राजद आघाडीत सुंदोपसुंदी

By admin | Updated: September 17, 2016 03:09 IST

लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

एस. पी. सिन्हा, पाटणालालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, यामागचे कारण शहाबुद्दीनला जामीन मिळणे, एवढेच नाही, तर इतरही कारणे आहेत.

शहाबुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर जदयू-राजद सरकारमधील नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. सूत्रांनुसार सध्या तरी जदयु-राजद आघाडीची स्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजदच्या काही नेत्यांच्या विशेषत: रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याने नाराज आहेत. जदयु-राजद आघाडी निवडणूक जिंकल्यापासून रघुवंश प्रसाद हे नितीश यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. अलीकडेच, जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, रघुवंश यांनी मर्यादेत राहावे किंवा राजदने त्यांची हकालपट्टी करावी.शहाबुद्दिनविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातशहाबुद्दिनची जामिनावर सुटका करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अपिल केले आहे. श्हाबुद्दिनचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने न्यायालयात स्वत:हून केली आहे. त्याचे सत्ताधारी आघाडीवर लगेच कोणतेही परिणाम झाले नसले तरी त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.