शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

जदयु-राजद आघाडीत सुंदोपसुंदी

By admin | Updated: September 17, 2016 03:09 IST

लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

एस. पी. सिन्हा, पाटणालालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, यामागचे कारण शहाबुद्दीनला जामीन मिळणे, एवढेच नाही, तर इतरही कारणे आहेत.

शहाबुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर जदयू-राजद सरकारमधील नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. सूत्रांनुसार सध्या तरी जदयु-राजद आघाडीची स्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजदच्या काही नेत्यांच्या विशेषत: रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याने नाराज आहेत. जदयु-राजद आघाडी निवडणूक जिंकल्यापासून रघुवंश प्रसाद हे नितीश यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. अलीकडेच, जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, रघुवंश यांनी मर्यादेत राहावे किंवा राजदने त्यांची हकालपट्टी करावी.शहाबुद्दिनविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातशहाबुद्दिनची जामिनावर सुटका करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अपिल केले आहे. श्हाबुद्दिनचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने न्यायालयात स्वत:हून केली आहे. त्याचे सत्ताधारी आघाडीवर लगेच कोणतेही परिणाम झाले नसले तरी त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.