शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जदयु-राजद आघाडीत सुंदोपसुंदी

By admin | Updated: September 17, 2016 03:09 IST

लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

एस. पी. सिन्हा, पाटणालालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, यामागचे कारण शहाबुद्दीनला जामीन मिळणे, एवढेच नाही, तर इतरही कारणे आहेत.

शहाबुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर जदयू-राजद सरकारमधील नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. सूत्रांनुसार सध्या तरी जदयु-राजद आघाडीची स्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजदच्या काही नेत्यांच्या विशेषत: रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याने नाराज आहेत. जदयु-राजद आघाडी निवडणूक जिंकल्यापासून रघुवंश प्रसाद हे नितीश यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. अलीकडेच, जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, रघुवंश यांनी मर्यादेत राहावे किंवा राजदने त्यांची हकालपट्टी करावी.शहाबुद्दिनविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातशहाबुद्दिनची जामिनावर सुटका करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अपिल केले आहे. श्हाबुद्दिनचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने न्यायालयात स्वत:हून केली आहे. त्याचे सत्ताधारी आघाडीवर लगेच कोणतेही परिणाम झाले नसले तरी त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.