शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आयकराच्या १९ वर्षे जुन्या प्रकरणातून जयललिता मुक्त

By admin | Updated: January 9, 2015 02:13 IST

१९ वर्षांपासून सुरू असलेली कारवाई त्यांनी चक्रवाढ शुल्क भरल्यानंतर आयकर विभागाने अंतिम आदेश काढून संपुष्टात आणली आहे.

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता व त्यांच्या निकटच्या स्नेही शशिकला यांच्याविरुद्धची १९ वर्षांपासून सुरू असलेली कारवाई त्यांनी चक्रवाढ शुल्क भरल्यानंतर आयकर विभागाने अंतिम आदेश काढून संपुष्टात आणली आहे.गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जयललिता यांचे वकील जे. करुपय्या यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाला निवेदन देऊन, आयकर विभागाने चक्रवाढ शुल्क स्वीकारून अंतिम आदेश जारी केल्याचे सांगितले. आयकर विभागाचे सरकारी वकील के. रामासामी यांनी हे प्रकरण मागे घेण्याकरिता ते याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी जयललिता व शशिकला यांनी आपल्या व्यक्तिगत क्षमतेनुसार व त्यांच्या भागीदारीतील कंपनीसोबत मिळून चक्रवाढ शुल्काच्या रूपात १.९९ कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध १९ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाच्या समाप्तीची प्रक्रिया सुरू झाली होती. १९९३-९४ करिता जयललिता यांनी ३०,८३,८८७ रुपये, तर शशिकला यांनी २८,०७,९७२ रुपयांचे चक्रवाढ शुल्क भरले. शशी एंटरप्राइजेसने १९९१-९२ करिता ७५,३३,३३० रुपये व १९९२-९३ करिता ६५,६७,८७२ रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात यासंबंधी समझोता करण्याचे निवेदन देण्यात आले होते. आयकरने १९९१-९२ व १९९२-९३ मध्ये आयकराचे परतावे न भरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. (वृत्तसंस्था)