शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पॅसिफिक महासागरात जपान भारताला करणार सहकार्य

By admin | Updated: February 13, 2017 16:15 IST

पॅसिफिक महासागरात स्थिरता आणि शांती अबाधित ठेवण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना सहकार्य करणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - पॅसिफिक महासागरात स्थिरता आणि शांती अबाधित ठेवण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना सहकार्य करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे. आमचा सैन्यीकरणावर विश्वास नाही. तसेच भारत आणि जपान हे दोन्ही देश शांती टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. भारत आणि जपान एकमेकांची सामायिक मूल्ये जपत असून, दोन्ही देशांसाठी ती सर्वसमावेशक आहेत. भारत पूर्व सागरात नुसतं लक्ष ठेवून नव्हे, तर कार्यरतही आहे. भारताचे सर्व भाग एकात्मिक आहेत, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या हवाल्यानं किरण रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत जपान कायम स्वतःची विश्वासार्हता जपत आला असल्याचं ते म्हणाले आहेत. यापुढे जपान आणि भारत पॅसिफिक महासागरात स्थैर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.