शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तब्बल नऊ तास जळगावकर अंधारात

By admin | Updated: October 30, 2015 00:16 IST

जळगाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.

जळगाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.
बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. पाण्यामुळे विठ्ठलपेठ फिडर मधील एम.आय.डी.सी., शनीपेठ, जोशीपेठ या तीन सेक्शनमधील तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी परिसरातील ट्रान्सफार्मर व विजेच्या खांब्यावरील चकत्यांमध्ये अडथळे आल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दखल घेत एक वाजेपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा मिनीटात पन्नास टक्के भागात पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता पी. एम. मेहेर यांनी सांगितले. मात्र संपूर्ण वीज पुरवठा सुरू होण्यास तब्बल नऊ तास लागले. २९ च्या पहाटे चार वाजेपर्यंत जोशीपेठातले दोन ट्रान्सफार्मर बंद होते. त्यामुळे तेथील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तेथील अडथळे दुरुस्त करून सकाळी पावणे दहा पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी भागातही रात्री १२ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा अडीच ते तीन तासात पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी सांगितले.