शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

By admin | Updated: May 23, 2016 15:03 IST

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा बसला असून बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड भाजत आहेत.

ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. २३ - संपूर्ण भारताला कडाक्याच्या उन्हाचा जबर फटका बसला असून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर अजूनच बिकट अवस्था झाली आहे. जैसलमेरमधील उन्हाचा कडाका इतका आहे की भारत-पाकिस्तान बॉर्डवर बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड शेकत आहेत. एवढचं नव्हे तर त्यांच्या सांगण्यानुसार या ऊन्हामध्ये ते भातही शिजवू शकतात. एका भांड्यात पाण्यात तांदूळ घालून ते बाहेर ठेवल्यास अवघ्या दोन-तीन तासांत भात शिजतो, असे काही जवानांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे ५५ डिग्री तापमान आहे, मात्र हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान ४७.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. 
'फोकस एनर्जी' या खासगी फर्मने दिलेल्या माहितीनुसारही, सध्या या भागात पारा ५४.५ डिग्रीच्या वर पोचला आहे.
अतिशय उष्ण वातावरणामुळे जवानांसाठी येथे राहणे कठीण होत चालले आहे. डोक्यावर टोपी आणि उन्हापासून संरक्षण करणारे कपडे घालूनही जवानांना उन्हाचा जबर फटका बसत आहे. काही जवानांनुसार, तापत्या वाळूत चालताना अनेकदा त्यांचे बूटही वितळल्याच्या घटना घडल्या.