शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

By admin | Updated: May 23, 2016 15:03 IST

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा बसला असून बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड भाजत आहेत.

ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. २३ - संपूर्ण भारताला कडाक्याच्या उन्हाचा जबर फटका बसला असून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर अजूनच बिकट अवस्था झाली आहे. जैसलमेरमधील उन्हाचा कडाका इतका आहे की भारत-पाकिस्तान बॉर्डवर बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड शेकत आहेत. एवढचं नव्हे तर त्यांच्या सांगण्यानुसार या ऊन्हामध्ये ते भातही शिजवू शकतात. एका भांड्यात पाण्यात तांदूळ घालून ते बाहेर ठेवल्यास अवघ्या दोन-तीन तासांत भात शिजतो, असे काही जवानांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे ५५ डिग्री तापमान आहे, मात्र हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान ४७.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. 
'फोकस एनर्जी' या खासगी फर्मने दिलेल्या माहितीनुसारही, सध्या या भागात पारा ५४.५ डिग्रीच्या वर पोचला आहे.
अतिशय उष्ण वातावरणामुळे जवानांसाठी येथे राहणे कठीण होत चालले आहे. डोक्यावर टोपी आणि उन्हापासून संरक्षण करणारे कपडे घालूनही जवानांना उन्हाचा जबर फटका बसत आहे. काही जवानांनुसार, तापत्या वाळूत चालताना अनेकदा त्यांचे बूटही वितळल्याच्या घटना घडल्या.