शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जयपूरमध्ये 30 गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू तर 28 जखमी

By admin | Updated: January 29, 2017 14:23 IST

राजस्थानची राजधानी जयपूरजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. जयपूर-आग्रा महामार्गावर दाट धुक्यामुळे जवळपास 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 29 - राजस्थानची राजधानी जयपूरजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. जयपूर-आग्रा महामार्गावर दाट धुक्यामुळे जवळपास 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये एकाचा मृत्यू तर जवळपास 28 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. 
जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार,  जयपूरपासून  25 किलोमीटर दूर कनोटा येथे हा अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची माहिती गावक-यांना मिळाल्यानंतर त्यांनी मदतकार्याला सुरूवात केली.  जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
गेल्या आठवड्यातील या महामार्गावरील हा दुसरा मोठा अपघात आहे. गेल्या आठवड्यात परदेशी पर्यंटकांना घेऊन जाणा-या बसचा अपघात झाला होता यामध्ये 4 जणांनी जीव गमावला होता.