शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बाबासाहेबांनी तेव्हाच केले होते भाष्य

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

प्रा.हरि नरके : शासकीय अभियांत्रिकीत डॉ आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान

प्रा.हरि नरके : शासकीय अभियांत्रिकीत डॉ आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान
जळगाव : आपल्याला भेडसावणार्‍या समस्यांवर शासनातर्फे आज उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र या विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंनी त्या काळातच उपाययोजनांसाठी प्रयत्न केला होता. मात्र त्या काळच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याने त्या आज आपल्याला भेडसावत आहे. समाजाला बाबासाहेबांची ओळख अजूनही अपूर्ण असल्याचे मत महात्मा फुले अध्ययन केंद्र पुणे विद्यापीठाचे प्रमुख प्रा. हरि नरके यांनी केले.
शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षा निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राचार्य आर.पी. बोरकर, प्रा.आर.आर. लांडगे, प्रा. व्ही.आर. सराफ उपस्थित होते.
माझी ओळख भारतीय
ते म्हणाले की,जात, धर्म, प्रांत, संस्कृतीवर आपली ओळख मला मान्य नाही मी फक्त भारतीय आहे ही माझी ओळख योग्य असल्याचे बाबासाहेबांनी विधानसभेतील आपल्या भाषणात सांगीतले होते.
महिलांना न्याय मिळाला नसता
धर्माच्या राज्य घटनेमुळे महिलांना न्याय मिळला नसता. त्याचेे ताजे उदाहरण म्हणजे शनि शिंगणापूर आहे. तेथे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. समाजाने जुन्यासकट नवीन व संस्कृतीतील अभिमानास्पद गोष्टी स्विकारायला पाहिजे. परंपरेत जे उदात्त आहे ते घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगीतले.
(जोड आहे)