शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिकीकरणामुळे आयटी क्षेत्रात ६.४ लाख नोक-यांची होणार कपात

By admin | Updated: July 5, 2016 16:01 IST

भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे. वाढत्या अत्याधुनिकीकरणामुळे २०२१ पर्यंत भारतात माहिती-तंत्रज्ञान उद्योगात (आयटी) ६.४ लाख नोक-या कमी होतील असे अमेरिका स्थित एचएफएस कंपनीने म्हटले आहे. 
 
२०२१ मध्ये जगभरात आयटी उद्योगामध्ये नोक-या नऊ टक्क्यांनी कमी झालेल्या असतील असे एचएफएस कंपनीने म्हटले आहे. भारतासह, फिलीपाईन्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांना फटका बसेल. भारतात आयटी उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणा-या नॅसकॉम या संघटनेने मात्र दुसरी बाजू मांडली आहे. 
 
नव्या तंत्रज्ञानाने नोक-यांची निर्मिती होते हे एचएफएसने आपल्या अहवालात ध्यानात घेतलेले नाही असे नॅसकॉमने म्हटले आहे. अत्याधुनिकीकरणाचा काही प्रमाणात परिणाम होईल पण नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळया क्षेत्रात रोजगार निर्मिती होते असे नॅसकॉमचे म्हणणे आहे.