शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अत्याधुनिकीकरणामुळे आयटी क्षेत्रात ६.४ लाख नोक-यांची होणार कपात

By admin | Updated: July 5, 2016 16:01 IST

भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे. वाढत्या अत्याधुनिकीकरणामुळे २०२१ पर्यंत भारतात माहिती-तंत्रज्ञान उद्योगात (आयटी) ६.४ लाख नोक-या कमी होतील असे अमेरिका स्थित एचएफएस कंपनीने म्हटले आहे. 
 
२०२१ मध्ये जगभरात आयटी उद्योगामध्ये नोक-या नऊ टक्क्यांनी कमी झालेल्या असतील असे एचएफएस कंपनीने म्हटले आहे. भारतासह, फिलीपाईन्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांना फटका बसेल. भारतात आयटी उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणा-या नॅसकॉम या संघटनेने मात्र दुसरी बाजू मांडली आहे. 
 
नव्या तंत्रज्ञानाने नोक-यांची निर्मिती होते हे एचएफएसने आपल्या अहवालात ध्यानात घेतलेले नाही असे नॅसकॉमने म्हटले आहे. अत्याधुनिकीकरणाचा काही प्रमाणात परिणाम होईल पण नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळया क्षेत्रात रोजगार निर्मिती होते असे नॅसकॉमचे म्हणणे आहे.