शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कालव्यातून आणि बोगद्यातून पाणी सोडणे शक्य

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

बबनराव शिंदे यांची माहिती: जळालेल्या उसाचे पंचनामे करा

बबनराव शिंदे यांची माहिती: जळालेल्या उसाचे पंचनामे करा
सोलापूर: उजनी धरण मायनस ५० टक्के असताना पाणी सोडले आहे आता तर मायनस सात आहे़ शिवाय पुण्यातून दौंड आणि बंडगार्डन येथून सुमारे साडेचार हजार क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे़ त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तातडीने उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच सीना-माढा बोगद्यातून पाणी सोडले पाहिजे़ जलसंपदा मंत्र्यांनी यावर तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत आ़ बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले़
आ़ श्िंादे सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते़ त्यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी बातचित केली़ सध्या उजनीमध्ये पुरेसे पाणी आहे़ जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, पिके आणि पावसाने दिलेली ओढ याचा विचार करता तातडीने पाणी सोडले पाहिजे़ मंत्र्यांनी यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे़ सध्या धरणात ७२ टीएमसी पाणी आहे़ गेल्या आठ दिवसात उजनीमध्ये ३ टक्के पाणी वाढले आहे़ वरचे येत असलेले पाणीतरी सोडा अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले़ जिल्‘ातील २० टक्के ऊस पावसाअभावी जळाला आहे़ त्यामुळे त्याचे तातडीने पंचनामे करुन त्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे़ बोगद्यातून ९०० आणि कॅनॉलमधून ३२०० क्युसेक्स पाणी सोडावे, वाड्यावस्त्यांवर जिथे पाणी नाही अशा ठिकाणी तातडीने पाणी टँकर सुरू करावेत अशी आपली मागणी असल्याचे आ़ शिंदे म्हणाले़

चौकट़़़
तुळशीचा टँकर बंद केला
तुळशी गावात माझ्या कारखान्याच्या वतीने टँकरद्वारे गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू होता़ हे गाव आदर्श संसद ग्राममध्ये आहे़; मात्र गेल्या आठवड्यात माहिती घेतली असता या गावात पाणी मुबलक आहे त्यामुळे आता तुळशीमधील पाणी टँकर बंद केला असल्याचे आ़ बबनराव शिंदे यांनी सांगितले़ माढ्यात देखील मी तीन टँकर सुरू केले आहेत असे ते म्हणाले़