शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

राहुल गांधींना दोष देणे अयोग्य

By admin | Updated: May 14, 2014 03:57 IST

जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अद्याप २ दिवसांचा अवधी असला तरी ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निरनिराळ्या योजना व चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवता आले नाही असे मत व्यक्त केले आहे. जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ‘एक्झिट पोल’नुसार खरोखरच कॉंग्रेसची कामगिरी खालावली तरी त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही. निवडणूकांचे निकाल हे जनतेच्या मनात सरकाच्या कार्यप्रणालीविषयीच्या भावनेचे प्रतिबिंब असते. चांगल्या कामाला जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक होते. राहुल गांधी हे कधीही सरकारचा भाग नव्हते असे कमलनाथ म्हणाले. निकालांच्या बाबतीत कॉंग्रेस फार आशावादी देखील नाही व निराशावादीदेखील नाही. आमचा वास्तविकतेवर जास्त भर आहे. ‘एक्झिट पोल’वर विश्वास ठेवण्यापेक्षा १६ मे रोजी काय होते याकडे आमचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले. ‘संजद’ने फेटाळले आकडे बहुतांश ‘एक्झिट पोल’नुसार बिहारमध्ये ‘संजद’ला (संयुक्त जनता दल) चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. ‘संजद’तर्फे मात्र हे आकडे फेटाळण्यात आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निकालाचीच प्रतिक्षा करण्याची भुमिका घेतली असून ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. यासंदर्भात नितीश कुमार यांना प्रश्न विचारले असता ‘हे तुम्हीच लोक बोलत आहात’ असे उत्तर त्यांनी दिले. सोबतच निकालाची प्रतिक्षा करा असे म्हणत त्यांनी ‘संजद’ला चांगल्या जागा मिळण्याचे संकेत दिले.