शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

इस्रोमुळे मिळणार भारतातील इंटरनेटला गती

By admin | Updated: May 21, 2017 17:46 IST

गेल्या काही वर्षात भारतातील इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  गेल्या काही वर्षात भारतातील  इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. देशातील इंटरनेटची गती वाढवण्यासाठी इस्त्रो तीन उपग्रह सोडणार आहे. हे उपग्रह कार्यान्वीत झाल्यावर भारतातही हायस्पीड इंटरनेट सेवा देणे शक्य होणार आहे. 
 
यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे प्रमुख किरण कुमार म्हणाले, "आम्ही तीन दूरसंचार सॅटेलाइट्स प्रक्षेपित करणात आहोत. येत्या जून महिन्यात जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण होईल. त्यानंतर जीएसएटी - 11 आणि जीएसएटी -20 यांचे प्रक्षेपण होईल. त्यापेकी जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण इस्रोचा पुढील पिढीतील प्रक्षेपक जीएसएलव्ही एमके III याद्वारे केले जाईल. या उपग्रहांमध्ये मल्टिपल स्पॉट बीमचा वापर करण्यात येईल. ज्यामुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल. ही मल्टिपल स्पॉट बीम संपूर्ण देशाला आपल्या कक्षेत घेईल." 
हे उपग्रह कार्यान्वित झाल्याबरोबर उच्च दर्जाची इंटरनेट सेवा, फोन आणि व्हिडिओ सर्व्हिस देण्यास सुरुवात करतील. अशी माहिती अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे तपन मिश्रा यांनी सांगितले. 
 
सध्या  भारत हायस्पीड इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत खूप पिछाडीवर आहे. वेगवान इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत भारताला सध्या 105 वे स्थान प्राप्त झाले आहे. तर या क्रमवारीत दक्षिण कोरिया 26 एमबीपीएस वेगासह अव्वलस्तानी आहे. या क्रमवारीत श्रीलंका, व्हिएटनामसारखे देशही भारताच्या पुढे आहेत.