शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

इशरत जहाँ प्रकरण : महत्त्वाची कागदपत्रे कशी हरवली?

By admin | Updated: June 1, 2016 04:37 IST

इशरत जहाँ चकमकीसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे कशी हरवली, असा सवाल करत हरवलेल्या कागदपत्रांचा फायदा आरोप करणाऱ्यांनाच होणार आहे.

मुंबई : इशरत जहाँ चकमकीसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे कशी हरवली, असा सवाल करत हरवलेल्या कागदपत्रांचा फायदा आरोप करणाऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे यामागचे गुढ समोर यावे, अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत केली. इशरत जहाँ केस संदर्भात आपण नवीन प्रतिज्ञापत्र नव्हे, तर मागणी केल्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दिले असल्याचा खुलासाही चिदंबरम यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे ठोस कारण असेल त्यामुळेच त्यांनी त्यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बाजू घेतली, असे त्यांनी सांगितले. जीएसटीबाबत कांग्रेस पक्षाचे ३ आरोप आहेत. याबाबत मोदी सरकारने आमच्या आक्षेपांचे निराकरण केले पाहिजे, असेही चिदंबरम यांनी सांगितले. खडसे यांच्या विरुद्ध झालेले आरोप पाहता त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे. अन्यथा, त्यांची पाठराखण करणाऱ्यांना अधिवेशनात प्रकरण अंगलट येऊ शकते, असा सूचक इशारा काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. (विशेष प्रतिनिधी)