शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

्रपरिचर्चा जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

चळवळ संपणार नाही

चळवळ संपणार नाही
कॉ़ पानसरे यांनी सर्वसामान्यांसाठी लढा दिला़ कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा पुढाकार आहे़ जातीयवादाविरोधात त्यांनी सतत आवाज उठविला आहे़ त्यांचे हे काम विशिष्ट वर्गाला नको आहे़ यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचे वाटते़ चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करतात़ अशा कार्यकर्त्यांवर हल्ला करून कुणाला काय साध्य करावयाचे आहे हा मोठा प्रश्न आहे़ अशा हल्ल्यांनी मात्र, आवाज, विचार आणि चळवळ जराही कमी होणार नाही तर उलट ती आणखी वाढेल़ शासनाने या घटनेचा लवकरात लवकर शोध घेणे गरजेचे आहे़
ॲड़ कॉ़सुधीर टोकेकर

विचारांची लढाई व्हावी
विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे़ जेव्हा समोरच्यांना विचारांच्या माध्यमातून उत्तर देण्याची ताकद नसते तेव्हा प्राणघातक हल्ले करण्याची मानसिकता तयार होते़ अशा हल्लेखोर प्रवृत्तींविरोधात सर्व समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे़ अशा घटना घडल्यानंतर शासनाने यंत्रणा कामाला लावून आरोपींना तातडीने गजाआड करणे गरजेचे आहे मात्र, असे होत नाही़ त्यामुळे या लढाईची जबाबदारी समाजावरच येते़
कॉ़ शंकर न्यालपेल्ली

श्रमिकांच्या नेत्यांवरच हल्ले होतात़
समाजातील काही प्रवृत्तींना त्यांच्या विरोधात विचार मांडले तर आपल्याला धोका आहे असा समज होत आहे़ या गैरसमजातूनच असे कृत्य होण्याचे प्रमाण वाढले आहे़ इतिहास पाहिला तर श्रमिकांसाठी काम करणार्‍या नेत्यांवरच हल्ले करून त्यांना संपविले आहे़ डॉ़ दाभोलकरांच्या हत्येनंतर परत अशी काही घटना घडेल असे वाटत नव्हते़ मात्र, दुर्दैवाने पुन्हा तशीच घटना घडली़ शासनाने आता तरी जागे होऊन या प्रतिगामी शक्तींचा नायनाट करणे गरजेचे आहे़
विठ्ठल बुलबुले, सामाजिक कार्यकर्ते

देशात लोकशाही व्यवस्था आहे़ प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य आहे़ मात्र, विचार व्यक्त करणार्‍यांवर प्राणघातक हल्ले होऊ लागल्याने या घटना व्यवस्थेने गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे़ शासन कुणाचेही असो अशा प्रवृत्तींना वेळीच थांबविणे समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे़ हल्ला करून सुरू केलेले काम थांबत नसते़ समाजातील सर्व घटकांना सुरक्षितता निर्माण होईल, यासाठी काम करणे गरजेचे आहे़
प्रा़ भानुदास बेरड