शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

अखंडतेवर तडजोड नाही

By admin | Updated: September 8, 2016 06:22 IST

पाकिस्तानचे पाठिराखे असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका जम्मू आणि काश्मीरचा दौरा करून आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी घेतली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली पाकिस्तानचे पाठिराखे असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका जम्मू आणि काश्मीरचा दौरा करून आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी घेतली. देशाचे ऐक्य आणि अखंडता कायम राखण्याचा संकल्पही त्याने केला.गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या बैठकीत निर्मला सीतारामन आणि जितेंद्र सिंह यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशी मतभेद होताच बैठकीचे वातावरण बिघडले. त्यामुळे जितेंद्र सिंह आणि सीताराम येचुरी बैठक संपायच्या आधीच निघून गेले. बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याने सशस्त्र दलांना असलेला विशेषाधिकार कायदा (आफ्स्पा) काढण्याची मागणी केली. परंतु हा कायदा मागे घेण्याचा सरकारचा विचार नाही. किंबहुना फुटीरवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी सरकार करीत आहे. सगळ््या पक्षांनी सहमतीनंतर निवेदन प्रसिद्धीस दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, सगळ््याच पक्षांना काश्मीरमधील परिस्थितीमुळे काळजी वाटत होती. ते सगळेच त्यावर तातडीने तोडगा निघावा या मताचे होते. हिंसेचा मार्ग सोडून चर्चेतून प्रश्न सुटायला हवा.