शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य

By admin | Updated: September 14, 2014 02:44 IST

कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.

नवी दिल्ली : न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. न्यायपालिकेचे स्वातंत्र्यही कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश  न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.
वरिष्ठ न्यायिक नियुक्त्यांसाठी असलेली कॉलेजियमची पद्धत रद्द करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर न्या. लोढा यांनी संसदेत नुकत्याच पारित झालेल्या कायद्याचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. परंतु न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.  ‘रुल ऑफ लॉ कन्व्हेंशन 2क्14’ वरील चर्चासत्रला संबोधित करताना ते बोलत होते.
न्या. लोढा म्हणाले,  न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी न्यायिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. कार्यपालिका अथवा अन्य कोणत्याही संस्थेकडून करण्यात येणा:या अन्यायाचे परिमाजर्न करण्यासाठी दाद मागण्याचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण या दृष्टीने लोक न्यायसंस्थेकडे पाहतात व म्हणूनच त्यांचा न्यायालयांवर विश्वास              आहे. 
वकीलवर्गाला आवाहन करताना न्या. लोढा म्हणाले, न्यायपालिकेची प्रतिमा कलंकित करण्याचे डावपेच खेळणा:या लोकांना दूर ठेवले पाहिजे. न्यायपालिकेतील कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ‘अपवित्रतेचे संरक्षण करणो’ आहे, जो लोकशाहीच्या विकासाच्या मार्गातील सर्वात वाईट आजार आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
427 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत असलेले न्या. लोढा म्हणाले, ‘मी या विषयावर (विधेयक) बोलणार नाही. परंतु मला अतिशय प्रिय असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याच्या मुद्याला हात घालू इच्छितो. ही अशी गोष्ट आहे, ज्याच्याशी कदापि तडजोड होऊ शकत नाही. 
 
4उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात दोन दशकापेक्षा अधिक काळ म्हणजे 21 वर्षे न्यायाधीश राहिल्यानंतर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की न्यायपालिकेत आंतरिक शक्ती आहे आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. 
 
4देशातील कायदा व्यवस्थेचे राज्य बळकट होण्यासाठी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असण्याची गरज आहे. त्यासाठी देशाच्या न्यायसंस्थेची एकसंधता अबाधित राखणो महत्वाचे आहे. न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी न्यायाधीशांना आमिष दाखवण्याचे प्रकार थांबविणो ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.