शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

पाकिस्तानच्या UAV विमानाची उरी सेक्टरपर्यंत घुसखोरी

By admin | Updated: January 4, 2017 12:09 IST

सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या प्रत्येक गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानने त्यातून बोध घेतलेला नाही.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 4 - सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या प्रत्येक गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानने त्यातून बोध घेतलेला नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या मानवरहीत विमानाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. 
 
पाकिस्तानचे UAV विमान भारताच्या हद्दीत 400 मीटर आतपर्यंत म्हणजे उरीपर्यंत घुसल्याची प्रसारमाध्यमांची माहिती आहे. उरीमध्ये भारतीय लष्कराचा तळ आहे. ज्यावर सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. 
 
भारताने सर्जिकल स्ट्राईकची कारवाई करुन या हल्ल्याला चोख उत्तर दिले होते. सीमेवर मानवरहीत  UAV विमाने टेहळणीसाठी वापरली जातात. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी बोलवलेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेतला. सध्या भारत-पाकिस्तान संबंध रसातळाला गेले आहेत.