शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एप्रिलमध्ये भारत-पाक चर्चा? मोदी-शरीफ भेटीचीही शक्यता

By admin | Updated: March 27, 2017 18:28 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात सुरू होऊ शकते

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकते . एप्रिल महिन्यात इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सी (PMSA)च्या बैठकीसाठी भारताने तयारी दर्शवल्याचं वृत्त आहे.   15 एप्रिलच्या आसपास ही बैठक भारतात होऊ शकते. 
 
यापुर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये दोन्ही देशांमध्ये बैठक झाली होती.  उरी हल्ल्यानंतर मोठ्या स्थरावर दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ असेल.  2005 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मरीटाइम सिक्युरिटी एजन्सीमध्ये एक करार झाला होता. यानुसार दोन्ही देश बेकायदेशीर जहाजे, महासागर प्रदूषण आणि नैसर्गिक संकटाबाबत माहिती देतील असं ठरलं होतं. 2016 मध्ये हा करार 5 वर्षांनी वाढवण्यात आला होता. 
 
याशिवाय जून महिन्यात शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं होतं.