शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

सामाजिक न्यायासाठी इंदिरा गांधी कायम झटल्या, राहुल गांधींचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:26 IST

इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देशातून दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय स्थापन करणे, देश कृषी, उद्योग व तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावा व एकात्मता निर्माण करण्यासाठी खर्च केली, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देशातून दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय स्थापन करणे, देश कृषी, उद्योग व तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावा व एकात्मता निर्माण करण्यासाठी खर्च केली, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. मंगळवारी गांधी यांच्या हस्ते येथे इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी टी. एम. कृष्णा यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.आज देशात राष्ट्रवादाची व्याख्या संकुचित झालेली दिसत असताना इंदिरा गांधींच्या नावाचा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जातो यात त्या ज्या मूल्यांसाठी लढल्या त्याला मिळालेली पावतीच आहे, असे गांधी म्हणाले.आज देशाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू इच्छिणाºयांच्या हातात देशाची सत्ता आहे. हे लोक खोटेपणा व अवैज्ञानिक कल्पना लोकांवर लादून स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची क्षमता हिरावून घेत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका केली.आज देश वेगाने संकुचित राष्ट्रवादाच्या नावावर विभागला जात असताना इंदिरा गांधींच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराचेमहत्व काही वेगळेच आहे. इंदिरा गांधी यांचे जीवन व मूल्यांनी या पुरस्काराला प्रेरणा दिली. या पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला त्यांना शांतता आणि ऐक्याने प्रेरीत केले संघर्ष आणि भेदांनी नव्हे, असे गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी