शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नेपाळच्या मदतीसाठी नवाज शरीफनी थोपटली भारताची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2015 14:40 IST

विनाशकारी भूकंपानंतर भारताने नेपाळला केलेल्या मदतकार्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी प्रशंसा केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारताने नेपाळला केलेल्या मदतकार्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरूवारी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विवटरवरून या संवादाबद्दल माहिती दिली आहे. ' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधून भारतातील विविध भागात भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच भारताने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या बचावकार्याबद्दलही शरीफ यांनी प्रशंसा केली',  असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' देशांनी एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करण्याचा प्रस्ताव आपण या चर्चेदरम्यान शरीफ यांच्यासमोर मांडल्याचेही मोदींनी नमूद केले आहे.  शरीफ यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून 'सार्क' देशांनी पुढे येऊन प्रस्तावासंदर्भात निर्णय घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी मोदी  व शरीफ यांनी अवकाळी पाऊस व त्याचा पिकांवर होणा-या परिणांमाबद्दलही चर्चा केल्याचे समजते.
गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत सुमारे ६ हजार नागरिक मृत्यूमुखी पडले असून भारतात ७८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.  भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड वित्तहानीही झाली असून नागरिक बेघर झाले आहेत.