शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

वातावरण बदलाबाबत जबाबदारीचा मुद्दा सोडवा भारताची भूमिका : फ्रान्समध्ये होणार जागतिक परिषद

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.
या वर्षानंतर पॅरिसमध्ये होत असलेल्या संयुक्त राष्ट्र वातावरण परिषदेचे यजमानपद फ्रान्सकडे असून या परिषदेपूर्वी सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती व्हावी, असे आवाहन या देशाने गुरुवारी केले होते. वातावरण बदलाविरुद्ध सामायिक कृतीला भारताचा विरोध नाही, मात्र सर्व देशांची कृती क्षमतेनुसार समान असू शकत नाही ही भारताची भूमिका शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या चौकटीअंतर्गत (युएनएफसीसीसी) वातावरण बदलाबाबत करार केला जाईल. क्योटो कराराच्या जागी पॅरिसमध्ये नवा करार अस्तित्वात येणार असून भारतासह विकसनशील देशांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात समानतेचा पुनरुच्चार करताना क्षमतेनुसार जबाबदारी वेगवेगळी ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे, असे पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार यांनी सांगितले.
---------------------
ग्लोबल वॉर्मिंगचे आव्हान...
ऊर्जा संसाधन संस्थेने(टेरी)सातत्यपूर्ण विकासावर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या परिषदेत कुमार यांनी भारताची भूमिका नमूद केली. ग्लोबल वॉर्मिंग पाहता तापमान दोन अंशानी कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे पाहता सामायिक अशी कृती करण्याची गरज फ्रान्सचे विदेशमंत्री लॉरेंट फॅबिअस यांनी गुरुवारी या परिषदेत बोलताना व्यक्त केली.