शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

वातावरण बदलाबाबत जबाबदारीचा मुद्दा सोडवा भारताची भूमिका : फ्रान्समध्ये होणार जागतिक परिषद

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.
या वर्षानंतर पॅरिसमध्ये होत असलेल्या संयुक्त राष्ट्र वातावरण परिषदेचे यजमानपद फ्रान्सकडे असून या परिषदेपूर्वी सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती व्हावी, असे आवाहन या देशाने गुरुवारी केले होते. वातावरण बदलाविरुद्ध सामायिक कृतीला भारताचा विरोध नाही, मात्र सर्व देशांची कृती क्षमतेनुसार समान असू शकत नाही ही भारताची भूमिका शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या चौकटीअंतर्गत (युएनएफसीसीसी) वातावरण बदलाबाबत करार केला जाईल. क्योटो कराराच्या जागी पॅरिसमध्ये नवा करार अस्तित्वात येणार असून भारतासह विकसनशील देशांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात समानतेचा पुनरुच्चार करताना क्षमतेनुसार जबाबदारी वेगवेगळी ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे, असे पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार यांनी सांगितले.
---------------------
ग्लोबल वॉर्मिंगचे आव्हान...
ऊर्जा संसाधन संस्थेने(टेरी)सातत्यपूर्ण विकासावर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या परिषदेत कुमार यांनी भारताची भूमिका नमूद केली. ग्लोबल वॉर्मिंग पाहता तापमान दोन अंशानी कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे पाहता सामायिक अशी कृती करण्याची गरज फ्रान्सचे विदेशमंत्री लॉरेंट फॅबिअस यांनी गुरुवारी या परिषदेत बोलताना व्यक्त केली.