शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये भारताची विशाल मदत मोहीम

By admin | Updated: April 27, 2015 00:48 IST

भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित

नवी दिल्ली : भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित कर्मचारी सेवेत दाखल केले आहेत. नेपाळमधील स्थिती ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे भारताने म्हटले आहे.भूकंपानंतर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांसाठी सद्भावना व्हिसा सुविधा जारी करण्यात आली आहे. पीडितांना हवाई मार्गासह रस्ते मार्गाने काढण्यासाठी बसेस आणि रूग्णवाहिकांचीही मदत घेतली जात आहे. शनिवारी १,००० लोकांना हवाई मार्गे बाहेर काढण्यात आले.भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील स्थिती आणखी गंभीर बनू शकते. कारण येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येऊ शकतात. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठीत आंतर-मंत्रालयीने पथक लवकरच नेपाळला रवाना होणार असून ते तेथील मदत आणि बचाव कार्यात समन्वय ठेवेल.जयशंकर पुढे म्हणाले की, नेपाळमध्ये लवकरात लवकर मदत आणि बचाव कार्य मोहिम राबविणे हा आमच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दा आहे. नेपाळमधील स्थिती खूप गंभीर आहे. यावेळी गृह सचिव एल. सी. गोयल, संरक्षण सचिव आर. के. माथूर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख आर. के जैन आणि भारतीय हवामान विभागाचे प्रमुख एल. एस. राठोड हेही उपस्थित होते. गृहसचिवांनी सांगितले की, भूकंपोत्तर धक्क्यांनी आतापर्यंत भारतात ६२ जण मृत्युमुखी, तर २५९ जण जखमी झाले आहेत.