शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा श्रीलंकेवर २७८ धावांनी शानदार विजय

By admin | Updated: August 24, 2015 12:59 IST

कोलंबो येथील दुस-या कसोटीत भारताने श्रीलंकेवर २७८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २४ - श्रीलंकेविरुदच्या दुस-या कसोटीत भारताने २७८ धावांनी विजय मिळवत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेचे सर्व गडी १३४ धावांत बाद झाले.  अश्विनने ४२ धावांमध्ये सर्वाधिक ५ बळी मिळवत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय आहे.  के. एल. राहुलला 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना श्रीलंकेची धावसंख्या २ बाद ७२ अशी होती, मात्र श्रीलंकेचे उर्वरित ८ गडी अवघ्या ६२ धावांत तंबूत परतले आणि भारताने सामना खिशात टाकला. श्रीलंकेचा हेराथ ४ धावांवर नाबाद राहिला.
कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२३), धोकादायक फलंदाज दिनेश चंडीमल (१५) , थिरिमने (११) ,जेहान मुबारक (०), प्रसाद (०) , करूणारत्ने (४६), कौशल (५) व चमिरा (४)  हे फलंदाज पटापट बाद झाल्याने श्रीलंकेची डाव कोसळला. करूणारत्ने ४६ धावा करत थोडी झुंज द्यायचा प्रयत्न केला खरा मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ मिळाल्याने त्यांचा डाव १३४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अश्विनने ५, मिश्राने ३ तर शर्मा व यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.