शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

भारताचे चोख प्रत्युत्तर; पाच पाकी रेंजर्स ठार

By admin | Updated: January 3, 2015 03:04 IST

पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले.

जम्मू : पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले.जम्मू-काश्मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्'ात बीएसएफच्या आठ चौक्यांना लक्ष्य बनवत पाकिस्तानने शुक्रवारी जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर तणाव निर्माण झाला. गुरूवारपासून चकमकी झडत असून भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याच्या वृत्ताला रात्री उशिरा दुजोरा देण्यात आला. गेल्या चार दिवसांत पाकने लागोपाठ चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बीएसएफच्या जवानांना चोख प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे.

 

सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार

जम्मू : गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानच्या बाजूने सीमेवर कुरापती चालूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या सांबा, कथुआ भागातील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आठ चौक्यांवर उखळी तोफांंच्या माऱ्यासह गोळीबार केला. 

पाकिस्तानच्या बाजूने गेल्या चार दिवसांपासून भारतीय हद्दीत गोळीबार होत असल्याने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सीमा सुरक्षा दलाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री ९.३५ सांबा आणि कथुआतील रिगल, चल्लीयारी, सुचेतगढसह सीमा सुरक्षा दलाच्या ८ चौक्यांवर गोळीबार केला. सीमेपलीकडील रझाब शीद, असिफ शीद, चक भुरा, न्यू पाक आणि धनधर चौकीवरून पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांच्या माऱ्यासह गोळीबार केला.