शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

भारतीयांना लागले इंटरनेटचे वेड!

By admin | Updated: October 1, 2014 03:06 IST

देशात इंटरनेटचे महत्त्व वाढ असल्याचे एका सव्रेक्षणातून अधोरेखित झाले आहे. या सव्रेक्षणानुसार, दररोज 46 टक्के भारतीय सहा तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात.

नवी दिल्ली : देशात इंटरनेटचे महत्त्व वाढ असल्याचे एका सव्रेक्षणातून अधोरेखित झाले आहे. या सव्रेक्षणानुसार, दररोज 46 टक्के भारतीय सहा तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात. सव्रेक्षणात सहभागी सुमारे 82 टक्के व्यक्तींच्या मते, इंटरनेटपासून दूर राहिल्याने त्यांना काहीसे गमावल्याची भीती वाटते.
टाटा कम्युनिकेशन्सने आपल्या कनेक्टेड वर्ल्ड-2 या अहवालात हा निष्कर्ष मांडला आहे. भारतात सुमारे 46 टक्के लोक दररोज सहा तासांहून अधिक काळ इंटरनेटवर व्यतीत करतात. सव्रेक्षणात फ्रान्स, जर्मनी, भारत, सिंगापूर, अमेरिका व ब्रिटनमधील सुमारे 9,417 इंटरनेट वापरकत्र्याचा समावेश होता. सव्रेक्षणात भारतातील 2,117 इंटरनेट वापरकत्र्यानी भाग घेतला.
अहवालानुसार, सुमारे 56 टक्के भारतीयांना इंटरनेटशिवाय पाच तासांहून अधिक काळ राहिल्यास बेचैन वाटते. भारतीय महिलांच्या तुलनेत इंटरनेट वापरण्यात पुरुष आघाडीवर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)