शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

...तेव्हा भारतीय अधिकारी पाकच्या पाहुणचारात मग्न!

By admin | Updated: June 12, 2016 01:59 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गृहसचिव स्तरावरील चर्चा संपताच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, पण हल्ला झाला, तेव्हा पाकच्या आग्रहाखातर भारतीय गृहसचिव

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गृहसचिव स्तरावरील चर्चा संपताच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, पण हल्ला झाला, तेव्हा पाकच्या आग्रहाखातर भारतीय गृहसचिव इस्लामाबादेत एक दिवस थांबले होते, असे आता उघड झाले आहे.दोन्ही देशांची २६ नोव्हेंबर रोजी चर्चा समाप्त झाली होती. त्याच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी तत्कालीन गृहसचिव मधुकर गुप्ता आणि अन्य काही अधिकारी पाकिस्तानातील रमणीय हिल स्टेशन मरी येथे थांबले होते. साडेसात वर्षांनंतर या प्रकरणाची माहिती उघड झाली आहे. मुंबईवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतरही गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात थांबण्याची योजना का आखली? या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्या वेळी गुप्ता यांच्यासोबत अतिरिक्त सचिव (बॉर्डर मॅनेजमेंट), अन्वर अहसान अहमद, संयुक्त सचिव (अंतर्गत सुरक्षा) दीप्तिविलास व अन्य अधिकारी होते.पाकचे गृहमंत्री त्या वेळी दौऱ्यावर होते. त्याची भारतीय अधिकाऱ्यांनी भेट घ्यावी, असा पाक अधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्या वेळी गृहमंत्रालयात असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चर्चा समाप्त झाल्यानंतरही भारतीय अधिकारी तेथे एक दिवस जास्त का राहिले? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.’ (वृत्तसंस्था)चर्चा संपल्यानंतर मुक्काम का?मुंबईवर हल्ला झाला असतानाही २७ नोव्हेंबरपर्यंत अधिकाऱ्याचा दौरा चालूच होता. मुळात चर्चा संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिथे थांबण्याचे कारण नव्हते. मुंबईवर हल्ला झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे थांबणे तर गैरच होते.