शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलाने २७ जणांना वाचवले

By admin | Updated: June 1, 2017 01:12 IST

मोरा वादळाने बांगलादेशला झोडपून काढल्यानंतर भारतीय नौदलाने तेथे केलेल्या मोठ्या बचाव कार्यात २७ जणांना वाचवले. त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोरा वादळाने बांगलादेशला झोडपून काढल्यानंतर भारतीय नौदलाने तेथे केलेल्या मोठ्या बचाव कार्यात २७ जणांना वाचवले. त्यात लहान मुले, वृद्ध आणि महिलांचा समावेश आहे.मोरा वादळाने तेथे मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला असून, लक्षावधी लोकांना बेघर केले आहे. नौदलाच्या सुमित्रा जहाजाने चित्तगाँगपासून १०० मैलांवर असलेल्या किनाऱ्यावर भरकटत आलेल्या २७ जणांना वाचवले, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. बांगलादेशात बचाव मोहिमेसाठी ईस्टर्न नेव्हल कमांडने पी-८१ हे विमानही कामाला लावले होते.अतिशय प्रतिकूल हवामानामुळे बचाव व मदत कार्यात मोठे अडथळे आले आहेत. बांगलादेशला मंगळवारी मोरा वादळाने झोडपून काढले, त्यात सहा जण ठार झाले. अनेक घरांची हानी त्याने केली. दहा जिल्ह्यांतील अडीच दशलक्ष लोक गंभीर वादळाच्या संकटात आहेत.श्रीलंकेतील पुराच्या बळींची संख्या २०२कोलंबो : श्रीलंकेतील पुरात बळी गेलेल्यांची संख्या बुधवारी २०२ झाली असून, ९४ लोक अजून बेपत्ता आहेत. २००३ नंतर प्रथमच एवढा मुसळधार पाऊस झाला व त्याने जवळपास पाच दशलक्ष लोकांना विस्थापित केले.मिझोरामलाही फटकाऐझवाल : ‘मोरा’ वादळामुळे आलेला जोरदार पाऊस आणि तुफानी वाऱ्यांनी मंगळवारी रात्री मिझोरामला झोडपून काढले असून, वीज पुरवठा, दूरसंचार व्यवस्था विस्कळीत झाली व दरडी कोसळल्या.