शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2015 16:08 IST

सीमा रेषेवरील गोळीबारामुळे भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले असतानाच आता गुजरातजवळील समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. १८ - सीमा रेषेवरील गोळीबारामुळे भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले असतानाच आता गुजरातजवळील समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. भट्टी इक्बाल अब्दुल असे मच्छिमाराचे नाव असून याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने चौकशीला सुरुवात केली आहे. 

शुक्रवारी गुजरातमधील ओखा बंदराजवळ मच्छिमारांच्या दोन बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांच्यावर पाकिस्तानी नौदलाच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात इक्बाल नामक मच्छिमाराचा मृत्यू झाला. भारत व पाकिस्तानमधील मच्छिमार ब-याचदा मासेमारी करताना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत प्रवेश करतात. पण ही घटना भारताच्या हद्दीत घडल्याचे सांगितले जाते. या घटनेची वृत्त कळताच तटरक्षक दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाली असून पाकिस्तानी नौदलाच्या बोटींचा शोध सुरु आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची माहिती मागवली आहे.