शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

भारतीय अर्थव्यवस्थेचा यंदाचा विकासदर 7.6 टक्के

By admin | Updated: May 31, 2016 21:06 IST

आर्थिक वर्षात एकूण जीडीपमध्ये झालेली 7.6 टक्के वाढ ही पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याची नोंद झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31- भारतीय अर्थव्यवस्थेत दिवसेंदिवस सुधारणा होते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षेत्रात चौथ्या तिमाहीत 9.3 टक्के विकासदराची नोंद झाली. तर भारतीय अर्थव्यवस्थेत 2015-16च्या चौथ्या तिमाहीत विकासदरात 7.9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक वर्षात एकूण जीडीपीमध्ये झालेली 7.6 टक्के वाढ ही पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याची नोंद झाली आहे. प्रामुख्यानं उत्पादन आणि कृषी क्षेत्रात यंदा चांगली कामगिरी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं (सीएमओ) उघड केली आहे. उत्पादन क्षेत्रात चौथ्या तिमाहीत 9.3 टक्के विकासदराची नोंद झाली. तर शेती क्षेत्रात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  एप्रिल ते जून या आर्थिक वर्षात जीडीपी 7.5 टक्के असून, चौथ्या तिमाहीत विकासदरात सुधारणा झाल्याची माहिती सीएमओनं दिली आहे. जुलै-सप्टेंबर महिन्यात 7.6 टक्के विकासदर, ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात 7.2 टक्के विकासदराची नोंद झाली. 2015-16 या आर्थिक वर्षात 7.6 टक्के विकासदराची झालेली नोंद ही  फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या आढाव्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या समान असल्याचीही माहिती सीएमओनं दिली आहे.