शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेवर भारत 54 चौक्या उभारणार

By admin | Updated: June 11, 2014 01:02 IST

चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे.

नवी दिल्ली : चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे. 
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) अरुणाचल प्रदेशात चीन सीमेलगत या अत्याधुनिक चौक्या उभारणार आहे. 
आयटीबीपीने 54 चौक्यांचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव गृहमंत्रलयाच्या विचाराधीन असल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले. 
गृहमंत्रलयाने या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रंनी सांगितले. 
अरुणाचल प्रदेशला लागून चीनची सीमा आहे. या आंतरराष्ट्रीय सीमेचे अंतर 1,126 किमी आहे. जम्मू-काश्मीरला लागून पाकिस्तान सीमेचे अंतर 1,597 किमी आहे. 
सीमेवरील भारताच्या सुरक्षा यंत्रणांचे अत्याधुनिकरण आणि योग्य सीमा व्यवस्थापन योजनेचा एक भाग म्हणून घुसखोरी होणा:या भागात चौक्याचे अत्याधुनिकरण करण्याचा प्रस्ताव आहे. 
नवीन सीमा चौक्यांवर सौर ऊर्जा पुरविण्यात येईल. या चौक्यांवर नियमित आयटीबीपी जवानांसह आपत्कालीन स्थितीत अतिरिक्त  कुमुक पाठवण्याची वेळ आल्यास या पथकाची व्यवस्था तेथे होऊ शकेल. या चौक्यांवर सॅटेलाईट फोनची सुविधा राहणार आहे, असे सूत्रंनी सांगितले.
सध्या 3,488 किमी अंतर सीमेवर भारताच्या 142 चौक्या आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेश (2क्क् किमी), उत्तराखंड (345 किमी) आणि सिक्कीम (22क् किमी) यांचा समावेश आहे. सध्या अरुणाचल प्रदेशात जवळपास 3क् चौक्या असून, आणखी चौक्यांची आवश्यकता आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)