शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

भारताला हवे शेजाऱ्यांशी मधुर संबंध

By admin | Updated: September 21, 2015 23:39 IST

भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत

सांबा (जम्मू-काश्मीर) : भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केले.चीन व पाकिस्तान सीमेलगतच्या अग्रणी भागांच्या तीन दिवसीय दौऱ्यास प्रारंभ करीत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमावाद आणि दहशतवाद यासह सर्व मुद्यांवर केवळ चर्चेतून तोडगा निघू शकतो, असेही ते म्हणाले. भारत देश मुळीच साम्राज्यवादी नाही. भारत केवळ आपल्या सीमांची सुरक्षा करू इच्छितो. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि हल्ले थांबावे, हाच भारताचा प्रयत्न आहे व यापुढेही राहील.भारताच्या शेजाऱ्यांनी ही भूमिका समजून घ्यायला हवी. आम्ही शांतताप्रिय आहोत, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)