शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

भारताला हवे शेजाऱ्यांशी मधुर संबंध

By admin | Updated: September 21, 2015 23:39 IST

भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत

सांबा (जम्मू-काश्मीर) : भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केले.चीन व पाकिस्तान सीमेलगतच्या अग्रणी भागांच्या तीन दिवसीय दौऱ्यास प्रारंभ करीत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमावाद आणि दहशतवाद यासह सर्व मुद्यांवर केवळ चर्चेतून तोडगा निघू शकतो, असेही ते म्हणाले. भारत देश मुळीच साम्राज्यवादी नाही. भारत केवळ आपल्या सीमांची सुरक्षा करू इच्छितो. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि हल्ले थांबावे, हाच भारताचा प्रयत्न आहे व यापुढेही राहील.भारताच्या शेजाऱ्यांनी ही भूमिका समजून घ्यायला हवी. आम्ही शांतताप्रिय आहोत, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)