शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

भारतात अल्पसंख्य, दलितांचा छळ, भेदभावाची वागणूक

By admin | Updated: February 10, 2017 01:04 IST

भारतात धार्मिक अल्पसंख्य समाज आणि दलितांना भेदभावाची वागणूक मिळते, त्यांचा छळ होतो आणि २०१४ पासून धार्मिक द्वेषातून होणारे गुन्हे

वॉशिंग्टन : भारतात धार्मिक अल्पसंख्य समाज आणि दलितांना भेदभावाची वागणूक मिळते, त्यांचा छळ होतो आणि २०१४ पासून धार्मिक द्वेषातून होणारे गुन्हे, सामाजिक बहिष्कार आणि सक्तीचे धर्मांतर लक्षणीयरित्या वाढले आहे, असा दावा युएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजस फ्रीडमने (युएससीआयआरएफ). केला आहे. ही बिगरसरकारी अमेरिकन संस्था आहे. अमेरिकेने मानवी हक्कांना भारताशी व्यापार आणि राजनैतिक संबंधांत महत्त्व द्यावे, असेही या संस्थेने म्हटले आहे.अहवालात म्हटले की, काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये धार्मिक अल्पसंख्य आणि दलितांना भेदभावाला आणि छळाला तोंड द्यावे याचे कारण म्हणजे चुकीचे किंवा फाजील व्यापक कायदे, अकार्यक्षम न्याय व्यवस्था आणि न्यायतत्वातील सातत्याचा अभाव. २०१४ पासून धार्मिक द्वेष, सामाजिक बहिष्कार, हल्ले करण्याचे आणि सक्तीचे धर्मांतर अशा गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.भारताच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती खालावली असून धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन वाढले आहे. या उलट्या परिस्थितीला पुन्हा सरळ करण्यासाठी भारत आणि राज्य सरकारांनी आपापले कायदे देशाच्या राज्यघटनेतील बांधिलकी आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचा दर्जा यांच्याशी मिळतेजुळते करून घेतले पाहिजेत, असेही या २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे.