शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

चीनच्या तीन पत्रकारांची भारताने केली हकालपट्टी

By admin | Updated: July 24, 2016 12:37 IST

शिन्हुआ या चीनी वृत्तसंस्थेत काम करणा-या तीन चिनी पत्रकारांना भारत सरकारने देश सोडून जाण्यास सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - शिन्हुआ या चीनी वृत्तसंस्थेत काम करणा-या तीन चिनी पत्रकारांना भारत सरकारने देश सोडून जाण्यास सांगितले आहे. तिघांच्या हालाचालींबद्दल गुप्तचर यंत्रणांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सरकारने या तिघांना देश सोडून जाण्यास सांगितले. या तिघांमध्ये शिन्हुआचे दिल्लीतील ब्युरो चीफ आणि मुंबईतील लु तांग आणि सी यॉंगगँग यांचा समावेश आहे. 
 
३१ जुलैपर्यंत या तिघांना देश सोडण्यास सांगितलं आहे. भारताने प्रथमच अशा पद्धतीने चिनी पत्रकारांबद्दल निर्णय घेतला. हे तिन्ही पत्रकार वेगवेगळया नावांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वु व्हिसाची मुदत वाढवून मागच्या सहावर्षांपासून भारतात रहात होते. 
 
त्यांच्या दोन सहका-यांनाही व्हिसाची मुदत वाढवून दिली होती. पण त्यांच्या या कृत्यांमुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. शिन्हुाआ ही चीन सरकारची अधिकृत वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेचा अध्यक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या केंद्रीय समितीचा सदस्य असतो.