शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

भारतानेच घडवला उरीमधील हल्ला

By admin | Updated: September 21, 2016 06:36 IST

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे. काश्मिरात शीख-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करण्यासाठीच भारतानेच हा हल्ला घडवून आणला, असा अजब दावा मंगळवारी पाकिस्तानने केला आहे. न्यूज इंटरनॅशनलने हे मत व्यक्त केले आहे. या वृत्तपत्राने म्हटले आहे की, काश्मिरातील मुस्लिमांच्या संघर्षाला शिखांचा पाठिंबा आहे. उरीचे हे ब्रिगेड मुख्यालय निवडण्यामागेही हेच कारण आहे. पाकच्या सुरक्षा विभागातील सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शिखांनी नेहमीच मुस्लिमांचे समर्थन केलेले आहे, तर हिंदूंच्या नेतृत्वातील सरकारने अशा घडवून आणलेल्या हल्ल्यांत शीख समुदायाचे नुकसान झाले आहे. उरीच्या या हल्ल्यामागे भारताचे अनेक हेतू होते, असा जावईशोधही लावलेला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाकडून ज्या हत्या होत आहेत त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत नवाज शरीफ यांचे महत्त्व कमी करणे आणि शीख व मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करणे हे भारताचे हेतू आहेत, असेही यात म्हटले आहे.