शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

भारतानेच घडवला उरीमधील हल्ला

By admin | Updated: September 21, 2016 06:36 IST

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे. काश्मिरात शीख-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करण्यासाठीच भारतानेच हा हल्ला घडवून आणला, असा अजब दावा मंगळवारी पाकिस्तानने केला आहे. न्यूज इंटरनॅशनलने हे मत व्यक्त केले आहे. या वृत्तपत्राने म्हटले आहे की, काश्मिरातील मुस्लिमांच्या संघर्षाला शिखांचा पाठिंबा आहे. उरीचे हे ब्रिगेड मुख्यालय निवडण्यामागेही हेच कारण आहे. पाकच्या सुरक्षा विभागातील सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शिखांनी नेहमीच मुस्लिमांचे समर्थन केलेले आहे, तर हिंदूंच्या नेतृत्वातील सरकारने अशा घडवून आणलेल्या हल्ल्यांत शीख समुदायाचे नुकसान झाले आहे. उरीच्या या हल्ल्यामागे भारताचे अनेक हेतू होते, असा जावईशोधही लावलेला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाकडून ज्या हत्या होत आहेत त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत नवाज शरीफ यांचे महत्त्व कमी करणे आणि शीख व मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करणे हे भारताचे हेतू आहेत, असेही यात म्हटले आहे.