शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

‘भारत-चीनला मतभेद कमी करावे लागतील’

By admin | Updated: June 29, 2014 02:00 IST

भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे,

बीजिंग : भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. पंचशील कराराला 6क् वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित एका विशेष समारंभाला शनिवारी ते संबोधित करत होते. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांची उपस्थिती होती. 
 पाच दिवसांच्या चीन दौ:यावर आलेले उपराष्ट्रपती अन्सारी पुढे म्हणाले, भारत, चीन आणि म्यानमार यांच्यातील संबंध हे दीर्घकालीन आणि भौगोलिक आहेत. विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यावर आपण असलो तरी आपणाला एकमेकांच्या राष्ट्रीय अनुभवापासून खूप काही शिकावे लागेल. यासाठी पंचशील हा एक उत्तम मार्ग आहे. 
‘जागतिक कृतीसाठी आम्हाला एका नव्या मॉडेलची गरज आहे. आपले नशीब हे एकमेकांत गुंतलेले आहे. उभय देशांतील समाजाच्या सहअस्तित्वासाठी आव्हाने व संधी यांचा एक आराखडा तयार करावा लागणार आहे. यासाठी पंचशील  एका मध्यस्थाप्रमाणो भूमिका बजावेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. (वृत्तसंस्था)
परस्पर सहकार्य, समन्वयित कृती, विकासविषयक अनुभवाची देवाण-घेवाण आणि उभय देशांतील आव्हानांचा निपटारा करण्यासाठी पंचशील तत्त्वांची मोठी मदत होईल,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. अन्सारी यांनी यावेळी प्राचीन नागरीकरण आणि शेजारी यापासून ते भारत आणि चीन हे एकमेकांचे धोरणात्मक भागीदार झाल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधले.
राष्ट्रप्रमुखांनी दिल्या शुभेच्छा
पंचशील कराराला 6क् वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने भारत, चीन आणि म्यानमारच्या राष्ट्राप्रमुखांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. पंचशील करार आपसातील संबंध दृढ करण्यासाठीच मोलाचा नसून अन्य देशांसोबतच्या व्यवहारासाठीही दिशादर्शक असेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. 2क्14 हे ‘भारत-चीन मैत्री आणि देवाण-घेवाण वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे.  (वृत्तसंस्था)
 
4एकमेकांची भौगोलिक अखंडता व सार्वभौमत्व यांचा आदर करणो
4भूप्रदेशात घुसखोरी न करणो
4अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करणो
4समानता आणि परस्परांचे हित
4शांततापूर्ण सहअस्तित्व.
भारत, चीन व म्यानमार यांच्यात 1954 मध्ये करार झाला होता. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व त्यांचे चिनी समपदस्थ चाऊ एन लाय यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. 
हा करार म्यानमारनेही स्वीकारला.