शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत-चीनला मतभेद कमी करावे लागतील’

By admin | Updated: June 29, 2014 02:00 IST

भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे,

बीजिंग : भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. पंचशील कराराला 6क् वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित एका विशेष समारंभाला शनिवारी ते संबोधित करत होते. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांची उपस्थिती होती. 
 पाच दिवसांच्या चीन दौ:यावर आलेले उपराष्ट्रपती अन्सारी पुढे म्हणाले, भारत, चीन आणि म्यानमार यांच्यातील संबंध हे दीर्घकालीन आणि भौगोलिक आहेत. विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यावर आपण असलो तरी आपणाला एकमेकांच्या राष्ट्रीय अनुभवापासून खूप काही शिकावे लागेल. यासाठी पंचशील हा एक उत्तम मार्ग आहे. 
‘जागतिक कृतीसाठी आम्हाला एका नव्या मॉडेलची गरज आहे. आपले नशीब हे एकमेकांत गुंतलेले आहे. उभय देशांतील समाजाच्या सहअस्तित्वासाठी आव्हाने व संधी यांचा एक आराखडा तयार करावा लागणार आहे. यासाठी पंचशील  एका मध्यस्थाप्रमाणो भूमिका बजावेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. (वृत्तसंस्था)
परस्पर सहकार्य, समन्वयित कृती, विकासविषयक अनुभवाची देवाण-घेवाण आणि उभय देशांतील आव्हानांचा निपटारा करण्यासाठी पंचशील तत्त्वांची मोठी मदत होईल,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. अन्सारी यांनी यावेळी प्राचीन नागरीकरण आणि शेजारी यापासून ते भारत आणि चीन हे एकमेकांचे धोरणात्मक भागीदार झाल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधले.
राष्ट्रप्रमुखांनी दिल्या शुभेच्छा
पंचशील कराराला 6क् वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने भारत, चीन आणि म्यानमारच्या राष्ट्राप्रमुखांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. पंचशील करार आपसातील संबंध दृढ करण्यासाठीच मोलाचा नसून अन्य देशांसोबतच्या व्यवहारासाठीही दिशादर्शक असेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. 2क्14 हे ‘भारत-चीन मैत्री आणि देवाण-घेवाण वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे.  (वृत्तसंस्था)
 
4एकमेकांची भौगोलिक अखंडता व सार्वभौमत्व यांचा आदर करणो
4भूप्रदेशात घुसखोरी न करणो
4अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करणो
4समानता आणि परस्परांचे हित
4शांततापूर्ण सहअस्तित्व.
भारत, चीन व म्यानमार यांच्यात 1954 मध्ये करार झाला होता. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व त्यांचे चिनी समपदस्थ चाऊ एन लाय यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. 
हा करार म्यानमारनेही स्वीकारला.