शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन करू शकतात मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन

By admin | Updated: September 17, 2014 08:34 IST

भारत आणि चीन मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग यांच्या भारत भेटीच्या एक दिवसआधी मोदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. 
भारत आणि चीनच्या संबंधांना साध्या गणतीय पद्धतीने समजले जाऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये एक अनोखे गुणधर्म आहेत. दोघे मिळून संपूर्ण मानवजातीचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे मोदी म्हणाले. ते चीनच्या पत्रकारांशी बोलत होते. 
पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार पंतप्रधानांनी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध वाढविण्याबद्दल निवेदन केले आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्येक इंच पुढे सरकत असताना आम्ही मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतो आणि आमचे पुढे पडलेले प्रत्येक पाऊल पृथ्वीला चांगले बनविण्यात मोठे योगदान ठरू शकतो.
भारत आणि चीन एवढे पुढे जातील की, त्यामुळे केवळ आम्ही दोन देशच पुढे जाणार नाही तर संपूर्ण आशिया आणि मानवजात प्रगती आणि सौहार्दतेच्या दिशेने पुढे जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशातील लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत आणि चीनला काही फायदा होणो म्हणजे जगातील सुमारे 35 टक्के लोकसंख्येला लाभ होणे आहे. अशाच प्रकारे भारत आणि चीनचे संबंध मजबूत झाल्यास जगातील 35 टक्के नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन येईल.(वृत्तसंस्था)