शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भारत-चीन करू शकतात मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन

By admin | Updated: September 17, 2014 08:34 IST

भारत आणि चीन मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग यांच्या भारत भेटीच्या एक दिवसआधी मोदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. 
भारत आणि चीनच्या संबंधांना साध्या गणतीय पद्धतीने समजले जाऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये एक अनोखे गुणधर्म आहेत. दोघे मिळून संपूर्ण मानवजातीचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे मोदी म्हणाले. ते चीनच्या पत्रकारांशी बोलत होते. 
पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार पंतप्रधानांनी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध वाढविण्याबद्दल निवेदन केले आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्येक इंच पुढे सरकत असताना आम्ही मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतो आणि आमचे पुढे पडलेले प्रत्येक पाऊल पृथ्वीला चांगले बनविण्यात मोठे योगदान ठरू शकतो.
भारत आणि चीन एवढे पुढे जातील की, त्यामुळे केवळ आम्ही दोन देशच पुढे जाणार नाही तर संपूर्ण आशिया आणि मानवजात प्रगती आणि सौहार्दतेच्या दिशेने पुढे जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशातील लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत आणि चीनला काही फायदा होणो म्हणजे जगातील सुमारे 35 टक्के लोकसंख्येला लाभ होणे आहे. अशाच प्रकारे भारत आणि चीनचे संबंध मजबूत झाल्यास जगातील 35 टक्के नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन येईल.(वृत्तसंस्था)